Mumbai water supply : मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळणार! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत वर्षभराचा जलसाठा - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

Mumbai water supply : मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळणार! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत वर्षभराचा जलसाठा

 Mumbai water supply news : मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या सात धरणांत जवळपास ९६ टक्के पाणीसाठा झाल्याने मुंबईकरांवरचे पाणीकपातीचे संकट टळलं आहे.

 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *