हात जोडून राज ठाकरे यांनी कोकणी बांधवांनी केली विनंती, म्हणाले, जमिनी विकू नका, कुंपनच शेत खातंय - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

हात जोडून राज ठाकरे यांनी कोकणी बांधवांनी केली विनंती, म्हणाले, जमिनी विकू नका, कुंपनच शेत खातंय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग आहे. सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचे हे आंदोलन असल्याचे मत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत भरता येत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai Goa highway) चाळण झाली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *