राज्यातील साखर कारख्यान्यांपुढे ऊस टंचाई संकट आहे. अपुऱ्या पावसामुळे यंदा उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे हंगामात पूर्णवेळ कारखाना चालविण्यासाठी ऊस कोठून आणायचा असा प्रश्न आहे. यातून ऊसाची मोठ्याप्रमाणात पळवापळवी होण्याची भिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाने व्यक्त केली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More