साखर उद्योगासमोर ऊस टंचाईचे संकट; कर्नाटकाकडून होणारी पळवापळवी रोखण्याचे आव्हान - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

साखर उद्योगासमोर ऊस टंचाईचे संकट; कर्नाटकाकडून होणारी पळवापळवी रोखण्याचे आव्हान

राज्यातील साखर कारख्यान्यांपुढे ऊस टंचाई संकट आहे. अपुऱ्या पावसामुळे यंदा उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे हंगामात पूर्णवेळ कारखाना चालविण्यासाठी ऊस कोठून आणायचा असा प्रश्न आहे. यातून ऊसाची मोठ्याप्रमाणात पळवापळवी होण्याची भिती राज्य सहकारी साखर कारखाना संघाने व्यक्त केली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *