संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी; नाना पटोले यांचा गंभीर आरोप - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी; नाना पटोले यांचा गंभीर आरोप

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *