येत्या १० सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाद्वारे शासन जनतेचे प्रश्न थेट ऐकून ते सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More