विविध कारणे देऊन लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटले आहे. येवला येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असताना ते बोलत होते.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More