पहिला राज्य मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजपाच्या व शिंदे गटाच्या वाट्याला प्रत्येकी १०-१० मंत्रीपद आली आहेत. यानंतर अजितदादा गटाला ९ मंत्रिपद मिळाली आहेत. त्यामुळं अजून जी १४ मंत्रीपद बाकी आहेत, त्यातून अजितदादा गटाला एक मंत्रिपद मिळू शकते. तर भाजपाला १४ मधून सर्वाधिक मंत्रीपदं मिळू शकतात.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More