भारतीय जनता पार्टीच्या शेतकऱ्यांविषयीच्या असणाऱ्या सर्व योजना या फसव्या असून, सर्व स्तरातून शेतकऱ्यांची फक्त आणि फक्त पिळवणूक होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी माळशिरस तालुक्यातील मळोली व तांदुळवाडी या ठिकाणी बोलताना केला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More