संजय राऊतला उडता महाराष्ट्र आठवला आहे, आणि उडता नाशिक आठवला. यांच्या काळात सर्व ड्रग्स माफिया जेलमध्ये होते, यांनी ड्रग्सबाबत कडक भूमिका घेतली असाच हा बोलत होता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर हे ड्रग्स माफीया वाढले असे हा म्हणाला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More