उमदी गावातील समता आश्रम शाळा (Samata Ashram Shala) येथील मुलांना देण्यात आले होते. यानंतर सायंकाळी मुलांना ते जेवण खाल्ल्यानंतर उलट्या आणि मळमळ सुरू झाल्या. समता आश्रम शाळेतील १७० हून अधिक मुलांना विषबाधा झाली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More