जालना जिल्ह्यात मराठा समाजावर (Maratha Community) झालेल्या लाठीचार्जला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जबाबदार आहेत, असा आरोप करून मराठा समाजाच्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये. अन्यथा मराठा समाज आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी बोलताना दिला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More