महाराष्ट्रात उशिरा दाखल झाल्यानंतर पावसाने (Rain in Maharashtra) दडी मारल्यामुळे हाताशी आलेले पीकं करपू लागले आहे. त्यामुळे मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदाही पावसाने दडी मारल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More