पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अजूनही अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे विभागात अजूनही टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More