मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. आणि यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, टोलप्रश्नी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. मुख्यमंत्री शिंदे व भुसे ही साधी सरळ माणसं आहेत, ते यावर पुढील एक महिन्यात नक्कीच तोडगा काढतील, असा आशावाद राज ठाकरेंनी व्यक्त केला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More