पावसानं दडी मारल्यानं बळीराजा अडचणीत, अश्यावेळी हवालदिल, शेतकऱ्यांना कर्जातून सूट दिली पाहिजे, सरकारनं… - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

पावसानं दडी मारल्यानं बळीराजा अडचणीत, अश्यावेळी हवालदिल, शेतकऱ्यांना कर्जातून सूट दिली पाहिजे, सरकारनं…

राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. समाधानकारस पाऊस  शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसताहेत. अश्या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे, असं पवार म्हणाले. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *