तब्बल 15 दिवसांची प्रदीर्घ रजा घेऊन गेल्या आठवड्यात परतलेल्या पावसाने श्रावण सरींची दमदार हजेरी (Rain News) लावली. पण दोन दिवसांपासून ढगांचा पुन्हा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे उकाडा वाढल्याने नागरिक पुन्हा हैराण झाले आहेत. पावसाने दडी मारल्याने शहरात पुन्हा उष्णता वाढू लागली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More