संपूर्ण देशात मोठा गाजावाजा करुन केंद्र शासनाने सर्वच राज्यात पंतप्रधान आवास योजना राबवली खरी पण त्यासाठी जाहीर केलेला निधीच अद्याप कोणत्याही राज्याला अथवा कोणत्याही लाभार्थ्याला दिला नसल्याने आवास योजनेचे घरकुल पुर्ण होवुनही आज राज्यातील सर्वच लाभार्थी निधीची वाट पहात निधी मिळणार तर कधी असा प्रश्न विचारत आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More