“जनतेला परिवर्तन हवे आहे…, भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकता नाही” शरद पवारांचा पुन्हा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले… - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

“जनतेला परिवर्तन हवे आहे…, भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकता नाही” शरद पवारांचा पुन्हा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले…

काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट नाही. आमदार म्हणजे काही पक्ष नाही, असे शरद पवार म्हणाले. लोकांचा मूड काय आहे, हे कळते. माझ्यादृष्टीने राज्यातील लोकांना बदल हवा आहे, लोकांना परिवर्तन हवे आहे, असं पवार म्हणाले. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *