ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना मध्यावर आला तरी राज्यात पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. राज्यातील बहुतांश भागात ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे. राज्यातील इतर भागातही जवळपास हीच परिस्थिती आहे. बळीराजाने पावसाचा अंदाज घेऊन पेरण्यांचे नियोजन केले. मात्र केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More