घटनाबाह्य सरकार चालवताना फडणवीस, पवार यांची दमछाक होते, जनतेचा सरकारवर प्रचंड रोष, संजय राऊतांची टीका - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

घटनाबाह्य सरकार चालवताना फडणवीस, पवार यांची दमछाक होते, जनतेचा सरकारवर प्रचंड रोष, संजय राऊतांची टीका

उपोषण सोडविण्यात किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात या सरकारला अपयश आले आहे. तसेच जनतेच्या रेट्यामुळं मुख्यमंत्र्यांना जालन्यात जावे लागत आहे. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाी. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *