उपोषण सोडविण्यात किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात या सरकारला अपयश आले आहे. तसेच जनतेच्या रेट्यामुळं मुख्यमंत्र्यांना जालन्यात जावे लागत आहे. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाी.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More