इंडिया नव्हे भारत नव्हे भारत याची भाजपा व भक्तांना उचकी लागली आहे. हे ‘गणराया, सध्या देशात वाढलेला दंभ आणि सुंभ, जनतेची इडापीडा नष्ट कर आणि लोकशाहीवरील विघ्न दूर कर!’ अशीच प्रार्थना तमाम गणेशभक्त करत असतील, अशी बोचरी टीका सामना अग्रलेखातून सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारवर करण्यात आली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More