यावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसच दुष्काळाचे झाला नसल्याने सावट निर्माण झाले असून ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांनी शेतात कुळव धरल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.यावर्षी पाऊसानेदांडी दिल्याने शेती ओसाड पडल्याने सध्या जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी नाही.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More