खरीप वाया गेल्याने शेतकऱ्यांपुढे दुष्काळाचे  सावट - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

खरीप वाया गेल्याने शेतकऱ्यांपुढे दुष्काळाचे  सावट

यावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसच दुष्काळाचे झाला नसल्याने सावट निर्माण झाले असून ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांनी शेतात कुळव धरल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.यावर्षी पाऊसानेदांडी दिल्याने शेती ओसाड पडल्याने सध्या जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी नाही. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *