यावर्षी पावसाने ताण दिल्यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होईल ही शेतकऱ्यांमध्ये तसेच साखर कारखानदारांमध्ये भीती होती. मात्र श्रीगणेशाच्या कृपेने खटाव-माण तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसांमध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला असून त्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More