ऊस उत्पादक सभासदांच्या पाठींब्यावर व त्यांना होणाऱ्या त्रासामुळे किसन वीर व खंडाळा कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक लढविली व जिंकलीही. निवडणुकीपुर्व कारखान्यावर किती आर्थिक बोजा आहे हे फक्त माहित होते. परंतु सुत्रे हातात घेतल्यानंतर प्रत्यक्षात माहिती घेतली असता जी परिस्थिती होती, ती अतिशय भयावह होती.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More