आधी १४ वर्षे वनवास मग घडले प्रभू श्रीराम; हेच जीवनाचे सार; संकटांचा सामना करावाच लागेल : कथाकार पंडित प्रदीप मिश्रा - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

आधी १४ वर्षे वनवास मग घडले प्रभू श्रीराम; हेच जीवनाचे सार; संकटांचा सामना करावाच लागेल : कथाकार पंडित प्रदीप मिश्रा

पिंपरी : संसारात जन्म घेतला की, वाट्याला येणारे दु:ख तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या वाट्याला आलेल्या दुःखापासून ते चुकले नाहीत. दुःख पचवून पुन्हा उभे राहण्याची क्षमता असल्यानेच त्यांनी संघर्ष केला. त्यामुळेच त्यांना देवपद, संतपद प्राप्त झाले. भगवान राम यांनी १४ वर्षे वनवास भोगल्यानंतरच ते ‘प्रभू श्रीराम’ होवू शकले. […] 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *