कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावर अजित पवार आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची रविवारी सभा झाली. आमचे उत्तरदायित्व सामान्य जनतेशी आहे, महाराष्ट्राच्या विकासाशी आहे असे सांगण्याचा प्रयत्न या सभेत करण्यात आला. पण सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांनाच अप्रत्यक्षपणे टार्गैट केले होते . तर आपला भाषणात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी घोषणांचा पाऊस पडला आणि हसन मुश्रीफाचा उदो उदो केला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More